संवाद लेखन मराठी | Samvad Lekhan in Marathi
Samvad Lekhan in Marathi: आधुनिक काळात संवादाचे महत्व जवळजवळ संपत चाललेल आहे. इंटरनेटच्या मदतीने लोक सोशल मीडिया वर गप्पा मारण्यात मग्न आहेत त्यामुळे खर्या संवादाचे महत्व नष्ट होत चालले आहे. दोन व्यक्ती एकमेकांना भेटल्या की त्यांचे बोलणे सुरू होते. त्या एकमेकींचे कुशल विचारतात, माहिती देतात-घेतात त्यावेळी विषय, आशय, वेळ यांचे कोणतेच बंधन न ठेवता त्या […]
Continue Reading